SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 21 Dec 2020

तान्ह्या हनुमानास इंद्रास्त्र लागून जखमी झाल्यानंतर माता अंजनेने त्यास औदुंबराच्या पानांनी वारा घातला होता का?

होय. तो जखमी झाल्यावर अंजनीमातेने त्यास वारा घालण्यासाठी औदुंबराची पाने वापरली होती.

By Puttuadmin1 on 21 Dec 2020

लंकेला जाताना हनुमानाने त्रिनिदादला स्पर्श केला होता का?

हनुमानाने या भूमीला प्रत्यक्ष स्पर्श केला नाही. पण जेव्हा तो सीतेच्या शोधार्थ जात होता, तेव्हा त्याच्या कपाळावरून घामाचा थेंब इथल्या समुद्रात पडला.